- Advertisement -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधल्यानंतर सोशल मीडियावर लाईव्ह येत राज्याील लॉकडाऊन १४ एप्रिलनंतर कायम राहणार असल्याचे सांगितले. आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
- Advertisement -