- Advertisement -
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरातील आषाढी एकादशीचा उत्सव नेहमीप्रमाणे साजरा होऊ शकला नाही. मात्र वारकरी, भक्तांनी घरातच बसून विठुरायाची पूजा, सेवा केली. यातच काहींनी ऑनलाईन दिंडी काढली. तर कल्याणमधील शाळकरी मुलांनी लॉकडाऊन वारी काढली.
- Advertisement -