- Advertisement -
बहुजनांच्या मूलभूत हक्कांसाठी आणि सामाजिक समता प्रस्थापित व्हावी याकरिता २० मार्च १९२७ रोजी युगप्रवर्तक, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह पुकारला. पाण्यासाठी का करावा लागला संघर्ष पाहा हा व्हिडिओ.
- Advertisement -