घरव्हिडिओपंचगंगा नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर

पंचगंगा नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर

Related Story

- Advertisement -

पंचगंगा नदीचे धोक्याची पातळी ओलांडल्याने पंचगंगा नदीच्या जवळ असलेल्या आंबेवाडी, चिखली गावातील लोकांचे NDRF च्या मदतीने स्थलांतर करण्यात येत आहे. पंचगंगेच्या पाणी पात्रात आणखी वाढ होऊन परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते अशी भिती NDRF टीमचे प्रमुख ब्रिजेश कुमार रैकवार यांनी व्यक्त केलीय.

- Advertisement -