घरव्हिडिओनिलंबित राज्यसभा खासदारांवर खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

निलंबित राज्यसभा खासदारांवर खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

भारत हा कृषी प्रधान देश आहे.शेतकरी बांधवांच्या विषयी जे कायदे माघे घेण्यात आले त्या विषयावर चर्चेची मागणी करत असणाऱ्या खासदारांच निलंबन करणे ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. ह्या विषयी अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत. हमीभाचा प्रश्न तसेच शेतकाऱ्यांवरील गुन्हे सरकार माघे घेणार का ह्या सर्व प्रश्नांवर पळ काढण्याची प्रवृत्ती केंद्र सरकारची आहे . राज्यसभेत हे विधेयक संमत होणार नाही अशी भीती सरकारला होती त्यामुळे हे निलंबन केलं असावं,असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -