- Advertisement -
देशाची राजधानी दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या हवेची गुणवत्ता देखील दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. दरम्यान मुंबईतील हवेच्या खराब गुणवत्तेमुळे लोकांमध्ये श्वसनासंबंधित आजार देखील वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
- Advertisement -