- Advertisement -
“भगवा झेंडाच भविष्यात देशाचा राष्ट्रीय ध्वज असणार” असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री एस ईश्वरप्पा यांनी केला आहे. तसेच “तिरंगा अद्याप राष्ट्रीय ध्वज आहे आणि त्याचा सन्मान करणे गरजेचे” असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
- Advertisement -