- Advertisement -
महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजन साळवी यांना विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रात नवीन ‘ईडी’चे सरकार झालेलं आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. यासह ते पुढे म्हणाले की, सरकार बदलल्यावर राज्यपालांची मानसिकता का बदलली?, यासह संविधान आणि लोकशाहीचा घात राज्यपाल करत आहेत का?; हा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे.
- Advertisement -