- Advertisement -
नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंचा विजय झाला. मात्र या निवडणुकीमध्ये प्रचंड राजकारण रंगलेलं पाहायला मिळाले. ‘काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या तांबे आणि थोरात कुटुंबियांना पार भाजपाच्या दारापर्यंत नेवून ठेवलं’ असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केलंय. यामुळे नाना पटोले तांबे आणि थोरात कुटुंबियांना टार्गेट करताय का? नाना पटोले वादात का सापडलेत? असा सवाल उपस्थित होतोय
- Advertisement -