- Advertisement -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत बाप पळवणारी टोळी असा आरोप शिंदे गटावर करत असतात. ठाकरेंच्या याच वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पलटवार केला आहे. बाप पळवला नाही तर बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले आहेत अशा शब्दात नारायण राणेंनी ठाकरेंवर घणाघात केला आहे. राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
- Advertisement -