- Advertisement -
साहित्य संमेलनाचं वातावरण अत्यंत उर्जादायी वाटलं, असं सांगत मन झालं बाजिंद या मराठी सिरीयलमधील भाऊसाहेब हे पात्रं साकारणारे राजेश आहेर यांनी आयोजनाबद्दल भरभरुन संवाद साधला. राजेश हे नाशिकमधील रहिवाशी आहेत, त्यामुळे महाराष्ट्राबाहेर सुरू असलेलं शूटिंग सोडून ते खास या संमेलनासाठी आले होते. त्यांच्याशी साधलेला हा संवाद
- Advertisement -