घरव्हिडिओनवाब मलिकांनी विधानसभेत मांडलेल्या विषयांवर केली चर्चा

नवाब मलिकांनी विधानसभेत मांडलेल्या विषयांवर केली चर्चा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहीजे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. हिवाळी अधिवेशनाच्या मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केलं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विजतोडीच्या मुद्यावर विधानसभेत कोणत्या मुद्यावर चर्चा झाली याचे देखील स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकीच्या पत्राबातची माहिती मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.

- Advertisement -