- Advertisement -
मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण झाली असली तरी या ७ वर्षात नोटाबंदी, जीएसटी लावण्यात आला. यासह कोरोनासारखी महामारी मोदी सरकारला हाताळता आली नाही. गेल्या ७ वर्षांत लोकांचे हाल झाले असून बेरोजगारी वाढली. अनेकांच्या नोकर्या गेल्यात. असे असतानाही भाजप त्यांच्या सरकारची ७ वर्ष साजरी करणार होती, अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
- Advertisement -