- Advertisement -
ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसने आयुक्तांना निवेदन दिले. सत्ताधारी शिवसेना आवाज दाबत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. काही ठिकाणी लसीचा तुटवडा आहे. तर काही ठिकाणी लसीकरण केंद्र नाही. ऑनलाईन महासभेत नगरसेवकांचे आवाज म्यूट केले जातात यासारख्या मागणीसाठी नगरसेवकांची नाराजी होती. त्याबद्दल विरोधी पक्षातील राष्ट्रवादी, काँग्रेस,व भाजपच्या नगरसेवकांनी एकत्रित आयुक्तांना हे निवेदन दिले आहे.
- Advertisement -