- Advertisement -
मालाडच्या आंबेडकरनगरमध्ये भिंत कोसळल्यामुळे अनेक झोपड्या पाण्याखाली गेल्या आहेत. या घटनेला २ दिवसपूर्ण होऊन देखील अद्याप या ठिकाणी मदतकार्य पोहचलेलं नाही. त्यामुळे इथले नागरीक संतप्त झाले आहेत. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
- Advertisement -