- Advertisement -
कांद्याच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या डोळ्या पाणी येत आहे. या प्रश्नाला खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत वाचा फोडली. मात्र या प्रश्नाचे उत्तर देत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अजब प्रतिक्रिया दिली. “मी लसून आणि कांदे खात नाही. आमच्या कुटुंबात लसून, कांद्याला फार महत्त्व दिले जात नाही”, असे सीतारामण यांनी सांगितले.
- Advertisement -