- Advertisement -
देशभरात सध्या NRC कायद्याबाबत गोंधळ असला तरी हा कायदा अराजकतेची जननी आहे, असे माझे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एनआरसीबाबत एक बोलतात, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भलतेच वक्तव्य करत आहेत. त्यामुळे संसदेतच NRC बाबत खुलासा झाला पाहीजे, अशी आमची मागणी असल्याचे अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
- Advertisement -