- Advertisement -
स्वामी रामदास स्वामी आणि भागवत ग्रंथात लिहिल्याप्रमाणे कलियुगातून घोर कलियुगात जात असताना काही संकेत वर्तविण्यात आले होते. त्याप्रमाणे आता करोना सारखी महामारी आलेली आहे. तर आणखीही भयानक गोष्टी सांगितल्या असल्याचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित राजकुमार शर्मा यांनी सांगितले.
- Advertisement -