- Advertisement -
शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स, शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. परंतु एकमत होत नसल्याने पालकांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. सर्वांनी एकत्रित बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातीळ कोपरी पुलाच्या पाहणी वेळी दिली.
- Advertisement -