- Advertisement -
६० ते ८० च्या दशकात नेहरू-इंदिरा गांधी यांच्या सरकारबद्दल हे तर टाटा बिर्ला सरकार असं म्हटलं जायचं. आता उद्योग जगतातील लोकांना कोरोना व्हेरीएंट म्हणून संबोधतात. ही कसली भाषा आहे? काँग्रेस खासदार राहुल गांधींनी अदानी-अंबानींचा अर्थव्यवस्थेचे डबल ए व्हेरिएंट असा उल्लेख केलेला, त्यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पलटवार केला.
- Advertisement -