घरव्हिडिओराहुल गांधींच्या आरोपांना पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर

राहुल गांधींच्या आरोपांना पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

६० ते ८० च्या दशकात नेहरू-इंदिरा गांधी यांच्या सरकारबद्दल हे तर टाटा बिर्ला सरकार असं म्हटलं जायचं. आता उद्योग जगतातील लोकांना कोरोना व्हेरीएंट म्हणून संबोधतात. ही कसली भाषा आहे? काँग्रेस खासदार राहुल गांधींनी अदानी-अंबानींचा अर्थव्यवस्थेचे डबल ए व्हेरिएंट असा उल्लेख केलेला, त्यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पलटवार केला.

- Advertisement -