घरव्हिडिओमुंबईवरून आलेल्या गाड्या पोलिसांनी परतवल्या

मुंबईवरून आलेल्या गाड्या पोलिसांनी परतवल्या

Related Story

- Advertisement -

मुंबईवरून गावी जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने लोकांनी नाशिकच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र कसारा घाटात पोलिसांनी गाड्या अडवल्या आणि पुन्हा मुंबईच्या दिशेने पाठवल्या. यावेळी अनेकांनी पायी प्रवास सुरू केला आहे.

- Advertisement -