- Advertisement -
मुंबईवरून गावी जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने लोकांनी नाशिकच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र कसारा घाटात पोलिसांनी गाड्या अडवल्या आणि पुन्हा मुंबईच्या दिशेने पाठवल्या. यावेळी अनेकांनी पायी प्रवास सुरू केला आहे.
- Advertisement -