घरव्हिडिओसिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार गेले कुठे?

सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार गेले कुठे?

Related Story

- Advertisement -

“महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अद्यापही चिंताजनकच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही ठिकाणी अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज आपण मुंबई, पुण्यातील रुग्णसंख्येबाबत बोलत आहात. मात्र, कोकणातील परिस्थितीचे काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का?” असा थेट प्रश्न भाजप प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -