- Advertisement -
यशवंत जाधव यांच्या डायरीतील नोंदी मुळे राहुल कनालच्या कार्यालयांवर धाडी पडल्या. राहुल कनाल यांचं शिवसेनेत प्राबल्य वाढलंय कारण आदित्य यांच्याशी त्यांची जवळीक आहे. ९० च्या दशकात राज ठाकरे यांनाही लक्ष्मीपुत्रांनी अडचणीत आणले होते आता आदित्य ठाकरे ही त्याचं समस्येत सापडू शकतात.
- Advertisement -