- Advertisement -
ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, या मागणीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि सर्वच विरोधी पक्षांच्यावतीने मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे नेते जयंत पाटील, माकपचे प्रकाश रेड्डी, लोकभारती पक्षाचे नेते कपिल पाटील उपस्थित होते.
- Advertisement -