- Advertisement -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या दिवशीच भाजपकडूनही मुंबईत सभेचं आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही राजकीय पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारला निशाणा करण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडून प्रत्युतर देण्यासाठी पुण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. यामुळे सभांमधून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत. परंतु या सभा का? घेतल्या जात आहेत? ते पाहा.
- Advertisement -