- Advertisement -
“भाजपकडे सत्ता नसल्यामुळे ते सध्या कासावीस झाले आहे. त्यांनी कुणाकुणाची जात काढली आहे ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही”, अशी परखड टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजपवर केली आहे.
- Advertisement -