- Advertisement -
काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे केवळ काँग्रेस पक्षाचंच नाही तर आमच्या मित्र परीवाराचेही मोठे नुकसान झाले आहे . पक्षाच्या विचारांच्या पलीकडे जाऊन आम्ही विचारांची देवाण घेवाण करायचो तेव्हा त्यांच्या विचारांची उंची लक्षात यायची. शांत स्वभावाचा मित्र गेला, अशा भावना केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केल्या.
- Advertisement -