- Advertisement -
राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरून जोरदार राजकारण सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानुसार ते मुंबईत दाखल झाले. त्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळाली. मात्र, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राणा दाम्पत्यांना सीआरपीसी कलम १४९ची नोटीस बजावण्यात आली. नक्की ही नोटीस काय आहे आणि त्यांची भूमिका काय आहे जाणून घेऊयात…
- Advertisement -