- Advertisement -
अधिकाऱ्यांना ओळखायला आपण कमी पडलो अशी कबुली खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच दिली आहे. त्यानंतर कुणालाही प्रश्न पडला असेल हे अधिकारी नेमके कुणाचे? सत्ताधाऱ्यांचे की विरोधकांचे की फक्त स्वतःच्याच हिताचे आणि फायद्याचं बघणारे?
- Advertisement -