- Advertisement -
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे कायमच सरकारवर टीका करत असतात. अशातच आता त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ज्या पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षेची हमी घेतली होती, तेच मोदी आता शेतकऱ्यांचे डेथ वॉरंट काढले आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल ही पंतप्रधान मोदींची गॅरंटी होती, पण दहा वर्षानंतर सुद्धा एकही गॅरंटी शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण झालेली नाही. उलट शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला, असा संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.
- Advertisement -