घरव्हिडिओराज्याला बदनाम करण्याचं केंद्र सरकारच कारस्थान

राज्याला बदनाम करण्याचं केंद्र सरकारच कारस्थान

Related Story

- Advertisement -

कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरत असल्याचा घणाघात शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यांमध्ये वाढणाऱ्या कोरोनाला केंद्र सरकार जबाबदार असून हे केंद्र सरकारचे अपयश आहे. कारण केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकार काम करत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत दिली आहे.

- Advertisement -