- Advertisement -
गोव्यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही,सर्वच पक्ष एक दोन जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.गोव्यात वेगळीच खिचडी शिजत आहे. आम्ही उत्पल पर्रिकरांना पाठिंबा देण्याचं म्हंटल तर आत भाजपमधे आता धावपळ सुरू झाली. असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. पर्रिकर ज्या पणजी मतदार संघातून निवडून येत होते त्या मतदार संघातून माफियाला तिकीट देत आहेत. बिनविरोध निवडून देण्यासाठी त्यांचं तिकीट का थांबवलं?; असा संजय राऊतांनी केला आहे. तसेच बुधवारी गोव्यात शिवसेना आणि NCP उमेदवारी जागावाटप जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
- Advertisement -