घरव्हिडिओलसींसंदर्भात सावंत यांनी फडणवीसांना विचारले प्रश्न

लसींसंदर्भात सावंत यांनी फडणवीसांना विचारले प्रश्न

Related Story

- Advertisement -

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते सातत्याने असे सांगतात की मोदी सरकारने महाराष्ट्रावर कृपा करून जास्तीत जास्त लसींचा साठा दिला आहे. पण, गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राला सर्वात कमी लसींचा साठा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात १३ कोटींची लोकसंख्या असून देखील २ कोटी लसी दिल्या जातात. तर गुजरातची ६.५० कोटी लोकसंख्येला असून देखील १.६२ कोटी लसी देण्यात येत आहे. यावरुन लसींबाबत मोदी सरकारचे नेमके काय निकष आहेत”, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.

- Advertisement -