- Advertisement -
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे सरकार आहे. मात्र तरिही विरोधकांप्रमाणे शिवसेना पक्षातील मंत्र्यांना खासगी कंपन्यांच्या विरोधात मैदानात उतरण्याची वेळ का आली? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. तर विरोधक विरोधकांचे काम करत नसल्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरलो असे शिवसेनेचे मंत्री सांगत आहेत.
- Advertisement -