घरव्हिडिओहजारो मजुरांनी पायीच धरली घराची वाट!

हजारो मजुरांनी पायीच धरली घराची वाट!

Related Story

- Advertisement -

रेल्वे आणि राज्य सरकारांच्या संयुक्त नियोजनाच्या माध्यमातून जागोजागी अडकलेल्या मजुरांना आणि स्थलांतरीतांना आपल्या घरी जाण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे काढण्यात आल्या. मात्र, अजूनही मजुरांचा सरकारवर विश्वास बसलेला नसून हजारो-लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत आपल्या घरी पायीच निघाले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरची ही दृश्य याचीच खात्री पटवणारी आहेत.

- Advertisement -