- Advertisement -
कोविड काळात शालेय फी वाढ नाकारणे, फी साठी पालकांना वेठीस न धरणे हे शासनाचे निर्देश पनवेलच्या शांतिनिकेतन विद्यालयाच्या व्यवस्थापकांनी पायदळी तुडवले आहेत.आहोत. कोरोना व्हायरसचा संसर्ग संपूर्ण देशात वाढल्यानंतर गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. प्रत्यक्ष शाळा बंद झाल्यानंतर ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. पण असं असताना शाळांची फी मात्र कमी झाली नाही.
- Advertisement -