- Advertisement -
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून परंपरा राखण्यासाठी भाजपने माघार घेतली. मात्र सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपचा संवेदनशील राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही, असे म्हटलं आहे. तसेच राज ठाकरेंचे पत्र हे भाजपची स्क्रिप्ट असल्याचा आरोप केला आहे.
- Advertisement -