- Advertisement -
स्वराज्यरक्षक संभाजीराजे मालिकेतून घराघरात पोहोचलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे शिवबंधन सोडून पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. घड्याळ अचूक वेळ दाखवते असे सांगत त्यांनी शरद पवार यांच्या घड्याळाला आता हाताशी घेतले आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला
- Advertisement -