घरव्हिडिओशेती गेली, गावावर दरडीचं संकट, ग्रामस्थांची मदतीची हाक

शेती गेली, गावावर दरडीचं संकट, ग्रामस्थांची मदतीची हाक

Related Story

- Advertisement -

शेतीच वाहून गेलीये जगावं तरी कस? असा प्रश्न चतुरबेट गावातील ग्रामस्थांना पडला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील मधूमकरंद गडाच्या पायथ्याशी असलेल्या चतुरबेट मध्ये २२ आणि २३ जुलै रोजीच्या अतिवृष्टी मुळे नुकसान झालं आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठची शेती, शेतजमिन उध्वस्त झाली आहे. तर ओढ्यानी धारण केलेल्या रौद्ररूपामुळे डोंगर खचले आहेत. डोंगरावरचा भाग आणि रस्ते दुभंगून गेले आहेत, प्रथमच मोठा पाऊस पडून मोठ्या प्रमाणात नुकसं झाले असल्यामुळे नागरिक भयभीत झालेत. मुसळधार पावसानंतर निर्माण झालेलं चित्र पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पाहा हा स्पेशल रिपोर्ट

- Advertisement -