घरव्हिडिओकोकणात गेल्यावर क्वारंटाईन पिरीयड कमी होणार?

कोकणात गेल्यावर क्वारंटाईन पिरीयड कमी होणार?

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या अडचणींवर मात करुन कोकणी माणसाला गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ द्यावे, यावर सरकार सकारात्मक असून त्यासंबंधीची तयारी पुर्ण झाली असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. मुंबईतील कोकणी माणसाला गावाला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करुन देतानाच तिकीट दर नेहमीचाच लावला जाईल, तसेच क्वारंटाईनचा वेळ कमी करण्याचाही सरकारचा प्रयत्न असल्याचे परब यांनी माय महानगरला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

- Advertisement -