- Advertisement -
करोनापासून संरक्षणकरण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली. मात्र ठाण्यातील नागरिकांनी मुख्य़मंत्र्यांच्या आदेश धुडकावून लावला. आज सकाळीच ठाणेकरांनी भाजी खरेदीसाठी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
- Advertisement -