- Advertisement -
करोनामुळे राज्यातल्या शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. यादरम्यान, मुलांना घरातच थांबवण्याचे निर्देश राज्य सरकारने पालकांना दिले आहेत. मात्र, घरातच थांबलेल्या मुलांचं करायचं काय? असा प्रश्न पालकांना पडला आहे. पण घरातच एकत्र राहिल्यामुळे मिळणारा हा वेळ उत्तमरीत्या वापरता येऊ शकतो. तुम्हीच ऐका!
- Advertisement -