- Advertisement -
‘भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपने महाराष्ट्रातून ४० मंत्री केले तरीही शिवसेनेला कुणीही संपवू शकणार नाही’, अशी जोरदार टीका उदय सामंत यांनी भाजपवर केली आहे.
- Advertisement -