घरव्हिडिओउदय सामंतांचं शिवसैनिकांना आणि मतदारांना भावनिक पत्र

उदय सामंतांचं शिवसैनिकांना आणि मतदारांना भावनिक पत्र

Related Story

- Advertisement -

शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर उभी फूट पडलीये. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अनेकदा शिवसैनिकांना, आमदारांना भावनिक आवाहन करत परत येण्याची मागणी केली होती. आता शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांनी देखील अशाच प्रकारचं भावनिक पत्र लिहीत शिंदे आणि ठाकरेंचं जुळू नये म्हणून कोण कट रचतंय?, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

- Advertisement -