- Advertisement -
दोन राज्यांतील सीमावाद सुप्रीम कोर्टात असताना चिथावणीखोर वक्तव्य कोणत्याही राज्याकडून होऊ नये, अशी भूमिका कर्नाटक सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला आक्रमकपणा दुसऱ्या राज्याकडून शिकण्याची गरज नाही, असं वक्तव्य राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय
- Advertisement -