- Advertisement -
श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारतात परत आणण्याचे प्रयत्न शिंदे फडणवीस सरकार करत आहे. या निर्णयाचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केलंय. पण त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारला खरमरीत सवाल देखील केला आहे. तलवार परत आणण्यासह शिंदे फडणवीस सरकारच्या काळात इतर राज्यांत गेलेले महाराष्ट्रातील उद्योग कोण परत आणणार? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
- Advertisement -