- Advertisement -
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळेला हिंगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हिंगणघाटमध्ये दोन वर्षांपूर्वी एकतर्फी प्रेमातून तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र, पीडितेला दोन वर्षानंतर अखेर न्याय मिळाला. नक्की हे प्रकरण काय? जाणून घेऊयात
- Advertisement -