- Advertisement -
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे सरकारवर चांगलीच टोलेबाजी केली. आधीच्या सरकारने जनहिताचे जे निर्णय घेतले होते, त्यावर या नव्या सरकारने स्थागिती आणली. पण असं करून शिंदे सरकार महाराष्ट्रातल्या जनतेवर अन्याय करत आहे, असं विनायक राऊत म्हणाले.
- Advertisement -