- Advertisement -
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवत आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस होत असून दर तासाला ते वादळ अधिक सक्रीय होत आहे. हे चक्रीवादळाचे संकट दूर व्हावे म्हणून प्रभादेवी येथील सिद्धिविनाक मंदिरात पूजा करण्यात आली.
- Advertisement -