- Advertisement -
देशामध्ये दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. यासह माहागाईच्या मुद्यावरून मोदी सरकारवर टीक देखील केली जातेय. इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे याच मुद्याअंतर्गत युवासेना चांगलीच आक्रमक झाली असून युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी वाढत्या माहागाईच्याविरोधात आवाज उठवला असून महाराष्ट्रभर ‘थाली बजाओ’ आंदोनल पुकारले आहे.
- Advertisement -